मायभूमी या विषयांवरील कविता मुलांमध्ये निष्ठेचे स्फुलिंग चेतवतात आणि राष्ट्राविषयी आपल्या जबाबदारीची जाणीव करुन देतात.
ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.