पाण्यात खेळायला आणि पावसात भिजायला न आवडणारं मूल कुणीच पाहिलं नसेल.
फुलपाखरे रंगीबेरंगी कविता करतात आणि या सगळ्यांचे प्रतिबिंब मुलांना आकाशात दिसत राहते आणि हेच नाते ते आनंदाशी जोडून टाकतात.
मायभूमी या विषयांवरील कविता मुलांमध्ये निष्ठेचे स्फुलिंग चेतवतात आणि राष्ट्राविषयी आपल्या जबाबदारीची जाणीव करुन देतात.