- संत बहिणाबाईचे अभंग
संत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनीं तिला गुरूपदेश दिला होता. तुकाराम महाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात..
- श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य
श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत.
- संत चोखामेळा
श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते.
- श्री दत्तात्रेयाचे अभंग
दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.Dattatrya is considered by some Hindus, to be god who is an incarnation o..
- गणपतीचे वाराचे अभंग
गणपतीचे वाराचे अभंग
- संत गोराकुंभारांचे अभंग
संत गोराकुंभार हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील संत आहेत. त्यांचा पिढीजात व्यवसाय मडकी बनविण्याचा होता. मडकी बनवताना ते विठ्ठलाचे अभंग म्हणत.
- संत जनाबाईचे अभंग
जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.Janabai's poetry suggests a life of diff..
- श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग
श्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.
- संत कान्होबा महाराजांचे अभंग
कान्होबा महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. जगद्गुरू श्री तुकोबारायांचेनंतर कान्होबा महाराजांचा जन्म झाला. आत्मसत्तेचा खेळ माहीत असल्यामुळे त..
- केशवस्वामी
केशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू होऊन गेले. हे महाराष्ट्र ब्राम्हण असून महानभगवद्भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते. काशीराजस्..
- संत मुक्ताबाईचे अभंग
मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वरांची सर्वात धाकटी बहीण, हिचा पाया अध्यात्मिक होता. मुक्ताबाईने चांगदेवाचे गर्वहरण केले. मुक्ताबाईंनी आपल्या अध्यात्मिक सामर्..
- संत नामदेवांचे अभंग
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
- संत नरहरीसोनारांचे अभंग
नरहरी सोनार हे सोनार समाजाचे असून त्यांनी दागिने घडवताना श्रीविठ्ठलाचे ध्यान केले. ऐरणीवर सोने ठोकताना नरहरींना भक्तीचा नाद ऐकू येई. नरहरी सोनारांना ..
- संत निळोबांचे अभंग
निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. न..
- निवडक अभंग संग्रह
निवडक अभंग संग्रह
- संत निवृत्तिनाथांचे अभंग
संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्..
- श्री रामाचे अभंग
श्री राम हा विष्णूचा सातवा अवतार आहे.
- सात वारांचे अभंग
प्रत्येक वारी त्या त्या वारांचे अभंग भजन म्हणल्याने, त्या त्या वाराअची देवता प्रसन्न होऊन इच्छित फळ मिळते.
- सात वारांचे अभंग,पद व भजन
सात वारांचे अभंग, पद आणि भजन दररोज म्हणल्याने त्या त्या वाराची देवता प्रसन्न होऊन इच्छित वर प्राप्त होतो.
- ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.
- श्री स्वामी समर्थ
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.
- संत सावतामाळींचे अभंग
श्री संत सावतामाळी हे माळी समाजातील संत होऊन गेले. फुलांची शेती करता करता, भाज्या पिकवताना त्यांना त्यात श्री विठ्ठ्लाचे दर्शन होई. त्यावेळेस त्यांच्..
- संत सेनान्हावींचे अभंग
श्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना कली आहे. महाराष्ट्रातील संतांनी त्य..
- संत सोपानदेवांचे अभंग
संत सोपानदेवांचे अभंग
- संत सोयराबाईचे अभंग
परमात्म्याशी जवळीक साधण्याचा मार्ग संतांनी अभंगातून प्रभावीपणे सांगितला.
- संत तुकाराम - अप्रसिद्ध अभंग
संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.
- संत वंकाचे अभंग
संत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.