HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह|
संत बहिणाबाईचे अभंग

अभंग संग्रह





By TransLiteral on 2007-03-29T19:37:47.0000000Z

अभंग संग्रह
Abhang is form of devotional poetry sung in praise of the Hindu god Krishna, also known as Vithala and Vithoba. Abhangs were first sung by Tukaram in his native language, Marathi. Tukaram was a seventeenth century poet, who lived in a town named Dehu, which is located near modern day Pune. He was a popular poet and was a leading figure in the Bhakti Movement of the time, that sought to put the emphasis back on devotion and love towards god, in contrast to blind obedience of rituals and arcane religious practices.


23GOOG
  • संत बहिणाबाईचे अभंग
    संत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनीं तिला गुरूपदेश दिला होता. तुकाराम महाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात..
  • श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य
    श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत.
  • संत चोखामेळा
    श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.
  • श्री दत्तात्रेयाचे अभंग
    दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.Dattatrya is considered by some Hindus, to be god who is an incarnation o..
  • गणपतीचे वाराचे अभंग
    गणपतीचे वाराचे अभंग
  • संत गोराकुंभारांचे अभंग
    संत गोराकुंभार हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील संत आहेत. त्यांचा पिढीजात व्यवसाय मडकी बनविण्याचा होता. मडकी बनवताना ते विठ्ठलाचे अभंग म्हणत.
  • संत जनाबाईचे अभंग
    जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.Janabai's poetry suggests a life of diff..
  • श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग
    श्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे. 
  • संत कान्होबा महाराजांचे अभंग
    कान्होबा महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. जगद्गुरू श्री तुकोबारायांचेनंतर कान्होबा महाराजांचा जन्म झाला. आत्मसत्तेचा खेळ माहीत असल्यामुळे त..
  • केशवस्वामी
    केशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू होऊन गेले. हे महाराष्ट्र ब्राम्हण असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते. काशीराजस्..
  • संत मुक्ताबाईचे अभंग
    मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वरांची सर्वात धाकटी बहीण, हिचा पाया अध्यात्मिक होता. मुक्ताबाईने चांगदेवाचे गर्वहरण केले. मुक्ताबाईंनी आपल्या अध्यात्मिक सामर्..
  • संत नामदेवांचे अभंग
    संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. 
  • संत नरहरीसोनारांचे अभंग
    नरहरी सोनार हे सोनार समाजाचे असून त्यांनी दागिने घडवताना श्रीविठ्ठलाचे ध्यान केले. ऐरणीवर सोने ठोकताना नरहरींना भक्तीचा नाद ऐकू येई. नरहरी सोनारांना ..
  • संत निळोबांचे अभंग
    निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. न..
  • निवडक अभंग संग्रह
    निवडक अभंग संग्रह
  • संत निवृत्तिनाथांचे अभंग
    संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्‌गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्..
  • श्री रामाचे अभंग
    श्री राम हा विष्णूचा सातवा अवतार आहे.
  • सात वारांचे अभंग
    प्रत्येक वारी त्या त्या वारांचे अभंग भजन म्हणल्याने, त्या त्या वाराअची देवता प्रसन्न होऊन इच्छित फळ मिळते.
  • सात वारांचे अभंग,पद व भजन
    सात वारांचे अभंग, पद आणि भजन दररोज म्हणल्याने त्या त्या वाराची देवता प्रसन्न होऊन इच्छित वर प्राप्त होतो.
  • ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग
    श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले. 
  • श्री स्वामी समर्थ
    श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.
  • संत सावतामाळींचे अभंग
    श्री संत सावतामाळी हे माळी समाजातील संत होऊन गेले. फुलांची शेती करता करता, भाज्या पिकवताना त्यांना त्यात श्री विठ्ठ्लाचे दर्शन होई. त्यावेळेस त्यांच्..
  • संत सेनान्हावींचे अभंग
    श्री संत सेनान्हावी हे भारतीय संत परंपरेतील न्हावी समाजाचे होत. ते अशिक्षीत असूनही त्यांनी अतिउत्तम अशी अभंग रचना कली आहे. महाराष्ट्रातील संतांनी त्य..
  • संत सोपानदेवांचे अभंग
    संत सोपानदेवांचे अभंग
  • संत सोयराबाईचे अभंग
    परमात्म्याशी जवळीक साधण्याचा मार्ग संतांनी अभंगातून प्रभावीपणे सांगितला.
  • संत तुकाराम - अप्रसिद्ध अभंग
    संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.
  • संत वंकाचे अभंग
    संत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.
23GOOG
References:N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-06T08:10:35.6241968-04:00

Comments | अभिप्राय