HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी आणि कविता|
अन्य कवी

गाणी व कविता





By TransLiteral on 2007-04-15T02:23:25.0000000Z

दररोजच्या जीवनातील गाणी.
Songs from everyday life of Marathi people.



1
  • अन्य कवी
    विसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
  • प्रल्हाद केशव अत्रे
    प्रल्हाद केशव अत्रे (१३ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, चित्रपट कथाकार, चरित्र लेख..
  • बहिणाबाई चौधरी
    बहिणाबाई अशिक्षीत असूनही त्यांच्या गाण्यांतून जीवनातील अनमोल तत्वज्ञान समजते Bahinabai has specifically acknowledged Tukaram as her Guru and that he ..
  • कवी बी
    कवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.
  • बा.भ.बोरकर
    बोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून ..
  • ग. दि. माडगूळकर
    ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.
  • राम गणेश गडकरी
    राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
  • अनंत काणेकर
    अनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.
  • कृष्णाजी प्र. खाडिलकर
    मराठी नाट्यसृष्टीला कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी उत्तमोत्तम नाटके लिहून समृद्ध केले.
  • कुसुमाग्रज
    ’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.
  • मोरोपंत
    केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
  • निरंजन माधव
    निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे. 
  • ग.ह.पाटील
    स्फूर्तीचा वसंतकाळ जेव्हा कवी अनुभवतो, तेव्हा त्याच्या काव्याला बहार येते. ग.ह.पाटील हे बालगीतकार होत.
  • अनंत फंदी
    अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
  • शाहीर प्रभाकर
    शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.
  • रघुनाथ पंडित
    रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुन..
  • रामजोशी
    रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..
  • सगनभाऊ
    सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.
  • केशवस्वामींची कविता
    केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जाग..
  • भा. रा. तांबे
    भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.
  • वामन पंडित
    वामन पंडितांच्या काव्य रचना म्हणजे मराठी काव्य प्रकारातील मैलाचे दगड होत.
1

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-05-04T17:08:38.5559696-04:00

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us