{khapre.in}
Nothing More : Nothing Less : Just Perfect : Online Since 1997
Header
HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
अन्य कवी

गाणी व कविता




Tags : गाणीpoemकविताSong

By TransLiteral on 2007-04-15T02:23:25.0000000Z

दररोजच्या जीवनातील गाणी.
Songs from everyday life of Marathi people.



40
Content
40
 अन्य कवी
विसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.

 प्रल्हाद केशव अत्रे
प्रल्हाद केशव अत्रे (१३ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, चित्रपट कथाकार, चरित्र लेख..

 बहिणाबाई चौधरी
बहिणाबाई अशिक्षीत असूनही त्यांच्या गाण्यांतून जीवनातील अनमोल तत्वज्ञान समजते Bahinabai has specifically acknowledged Tukaram as her Guru and that he ..

 कवी बी
कवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.

 बा.भ.बोरकर
बोरकरांच्या कवितेतून सृष्टीत आकंठ भरलेले सौंदर्य आणि संगीत प्रतीत होते, तसेच लौकिक पातळीवरील प्रेम आणि अलौकिक पातळीवरील भक्ती या दोहोंचा अनुभव यातून ..

 ग. दि. माडगूळकर
ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.

 राम गणेश गडकरी
राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

 अनंत काणेकर
अनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.

 कृष्णाजी प्र. खाडिलकर
मराठी नाट्यसृष्टीला कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी उत्तमोत्तम नाटके लिहून समृद्ध केले.

 कुसुमाग्रज
’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.

 मोरोपंत
केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.

 निरंजन माधव
निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे. 

 ग.ह.पाटील
स्फूर्तीचा वसंतकाळ जेव्हा कवी अनुभवतो, तेव्हा त्याच्या काव्याला बहार येते. ग.ह.पाटील हे बालगीतकार होत.

 अनंत फंदी
अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.

 शाहीर प्रभाकर
शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.

 रघुनाथ पंडित
रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुन..

 रामजोशी
रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्..

 सगनभाऊ
सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.

 केशवस्वामींची कविता
केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जाग..

 भा. रा. तांबे
भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.

 वामन पंडित
वामन पंडितांच्या काव्य रचना म्हणजे मराठी काव्य प्रकारातील मैलाचे दगड होत.

40
Subdetails

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-05-04T17:08:38.5559696-04:00
|-|-|
Comments | अभिप्राय
Please join us on facebook to leave us a comment.
Follow us on...
{Khapre.org} Group