भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात
कशि लाज सोडिशी सारी रे सारी ?
मी रविहुनि वारीं
तें वदशि मुरारी
चेष्टा करिशी, दहांत हसशी,
रीत तुझी ही न्यारी रे न्यारी !
कवी - भा. रा. तांबे
राग - काफी
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर
दिनांक - सप्टेंबर १९२९